BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
हमीभाम कामय राहणार असून, नवीन कृषी कायद्यांना एकदा संधी द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना केले आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेमध्ये सरकारची भूमिका मांडली. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच नवीन कृषी कायदे केले आहेत त्यामुळे सरकारला एकदा कायद्यांची अंमलबजावणी करण्याची संधी देऊन आंदोलन मागे घ्या असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
Post a comment